महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय गदारोळावर बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केले आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या गटासमोर भाजपामध्ये विलिन होण्याची अट घालण्यात आली आहे का? असा सवाल आंबेडकरांनी केला होता. आंबेडकरांच्या या ट्विटनंतर वेगवेगळ्या तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र, भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत खुलासा करत आंबेडकरांना टोला लगावला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा