मुंबई : ‘प्रधानमंत्री आयुष्यमान भारत’ आणि ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य’ योजना एकिकृत पद्धतीने राबवून महाराष्ट्रातील १२ कोटी नागरिकांना एकाच कार्डच्या माध्यमातून त्यांचा लाभ देण्यात येणार आहे. राज्यातील जास्तीत जास्त रुग्णांना याचा लाभ मिळावा यासाठी ही योजना यापुढे विश्वस्त न्यासाच्या (ट्रस्ट) माध्यमातून राबविण्यात येणार आहे. याच्या अभ्यासासाठी आरोग्य विभागाचे एक पथक गुजरातला बुधवारी रवाना झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा