एकनाथ शिंदे गटासोबत जाण्यासाठी अपक्ष आमदार बच्चू कडूंनी ५० खोके घेतल्याचा आरोप अपक्ष आमदार रवी राणांनी केला. यानंतर दोघांमधील वाद विकोपाला गेला. त्यामुळे या वादात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली. मात्र, या मध्यस्थीनंतरही रवी राणांनी घरात घुसून मारण्याची भाषा वापरल्याने या वादात पुन्हा ठिणगी पडली. शिंदे-फडणवीसांनी मध्यस्थी करूनही राणांनी असं वक्तव्य का केलं? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता बच्चू कडूंनी आपली भूमिका स्पष्ट केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा