राज्यात सध्या मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली असताना मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे ओबीसींकडून या आरक्षणाला तीव्र विरोध केला जात आहे. खुद्द सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनीही अशा प्रकारे मराठा आरक्षण देण्याला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी छगन भुजबळांच्या टीकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा