पिकांना हमीभाव मिळावा या प्रमुख मागणीसह इतर काही मागण्या घेऊन पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. या शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या दिशेने मोर्चा काढला आहे. परंतु, शेतकऱ्यांचा हा मोर्चा रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीहल्ला केला, तसेच जमाव पांगवण्यासाठी अश्रूधुराचा मारा मारा केला. या घटनेचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षांनीही यावरून नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील भाजपाप्रणित महायुतीतला पक्ष प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनीदेखील शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा