Badlapur School Case Radhakrishna Vikhepatil Maharashtra Band : “बदलापूरची घटना अतिशय दुर्दैवी होती, सर्वच समाजघटकांनी या घटनेचा निषेध नोंदवला असून बदलापूरमध्ये सरकारने कारवाईसाठी निर्णय घेतले आहेत. मात्र, महाविकास आघाडीकडून जाणीवपूर्वक या घटनेचं राजकारण चालू आहे”, अशा शब्दांत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ व या घटनेनंतर कारवाईस दिरंगाई करणाऱ्या सरकारविरोधात मविआने २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यावरून विखे पाटलांनी मविआवर टीका केली आहे. “बदलापूरला तातडीने जाणारे महाविकास आघाडीचे नेते पश्चिम बंगालमध्ये एवढी मोठी घटना घडली असताना त्याबाबत गप्प का राहिले?” असा प्रश्न देखील विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा