संगमनेर : नाशिक पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने पक्षात जे घडले त्याबाबतची व्यथा पक्षश्रेष्ठींसमोर मांडली आहे. याबाबत माध्यमांत न जाता पक्षीय व्यासपीठावरच बोलून प्रश्नांची सोडवणूक करू. त्याची दखलही पक्षाने घेतली असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. आपला विचार काँग्रेसचा असून त्याच विचाराने आपण पुढे जाणार आहोत. त्या बाबतीत काहीही तडजोड केली जाणार नसल्याचेही थोरात यांनी या वेळी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा