Beed Sarpanch Murder Case: गेल्या काही दिवसांपासून बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाचा मु्द्दा चर्चेत आला आहे. सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येचे तपशील समोर आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विरोधकांनी या प्रकरणावर चर्चेची मागणी करत सभात्याग केला. आज यासंदर्भात विधानसभेत चर्चेदरम्यान बीडचे स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांनी उद्विग्न भूमिका मांडत अधिवेशन संपण्यापूर्वी वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा