शिवसेना ही एकच आहे, एकच होती आणि यापुढे एकच असणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालात नेमकं काय होणार? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. त्याबाबत माझी मागणी अशी आहे की आधी सुप्रीम कोर्टाने अपात्रतेचा निर्णय घ्यावा तोपर्यंत निवडणूक आयोगाने हा निर्णय घेऊ नये असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. गद्दारांनी शिवसेनेवर दावा करणं हे नीचपणाचं आणि विकृत कृत्य आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा