औरंगाबाद : “राज्यसभा निवडणुकीत खेळला गेलेला जुना डाव हा विरोधकांना समजला असल्याने ‘शतरंज के बादशाह’ देवेंद्र फडणवीस विधान परिषदेत आता नवा डाव टाकणार आहेत,” असं मोठं वक्तव्य भाजपा नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलंय. तसेच विधान परिषदेत भाजपा आपले पाचही उमेदवार जिंकून आणेल, असा विश्वासही रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा