सकाळी ९ वाजता बोलणारे अलीकडच्या काळात कमी बोलू लागले आहेत असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या समारोपाच्या भाषणात फडणवीस यांनी यापूर्वीच्या ठाकरे सरकारवर टीका करतानाच नव्या सरकारकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला. तसंच कार्यकर्त्यांना पदांची अपेक्षा ठेवू नका असा सल्ला दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा