गेल्या काही दिवसांपासून देशात चर्चा सुरू असलेल्या पेगॅसस प्रकरणावरून मोठा राजकीय वाद सुरू असल्याचं दिसून येत आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर फोन हॅकिंग आणि हेरगिरीचे आरोप केले असताना केंद्र सरकारकडून आणि सत्ताधारी भाजपाकडून या आरोपांचं खंडन केलं जात आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पेगॅसससंदर्भातले सर्व आरोप फेटाळून लावले असून हे केंद्रातील विरोधी पक्षांनी ठरवून केल्याचा प्रतिआरोप केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा