राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काही आमदारांनी पक्षादेश डावलून मतदान केल्यानं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले होते. यानंतर आता राष्ट्रपती निवडणुकीत देखील महाविकास आघाडीची मतं फुटणार असल्याचा दावा भाजपाच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशी एकंदरीत स्थिती असताना काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मोठं विधान केलं आहे. भाजपालाच मतं फुटण्याची भीती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा