गेल्या पंधरा वर्षांपासून महापालिकेत सत्तेपासून दूर असलेल्या भाजपला आता अमरावतीत सत्तेचे वेध लागले आहेत. काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्या कार्यकाळातील विकासकामे, रस्ते सुधारणा, भुयारी गटार योजनेच्या कामाला मिळालेली गती, या विकासकामांच्या आधारावर भाजपने प्रचार सुरू केला असला, तरी भाजपसमोर अंतर्गत गटबाजीचे आव्हान आहे. काँग्रेसनेही गेल्या निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत पण, सूर सापडलेला नाही. स्थानिक आघाडय़ांचे अस्तित्व संपुष्टात आल्याने प्रमुख राजकीय पक्षांमध्येच लढत होण्याची चिन्हे आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा