पश्चिम विदर्भातील ३३ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सजलेला राजकीय पट ‘नोटबंदी’ने विस्कळीत झालेला असतानाच ही निवडणूक सत्ताधारी भाजपसाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे. भाजपच्या आमदारांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे, तर शिवसेनेसाठी सैल झालेली पकड घट्ट करण्याची ही संधी मानली जात आहे. काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वाव असला, तरी भारिप-बमसं, एमआयएम, रिपाइंसारखे पक्ष किती उपद्रवमूल्य दाखवतात, यावर उभय पक्षांची कामगिरी ठरणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा