एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. एकीकडे मुंबई, दिल्ली आणि गुवाहाटी अशा तीन ठिकाणी राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच दुसरीकडे बंडाळीमुळे अस्थिर झाल्याचं चित्र निर्माण झालेल्या राज्य सरकारवर विरोधकांकडून टीका देखील केली जात आहे. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेच्या एकूण ३८ आमदारांनी बंडखोरी केल्याचं त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाची मोट सावरण्याचं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर असताना त्यावरच भाजपाकडून बोट ठेवलं जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा