Ashish Shelar News : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. अत्यंत गंभीर अशा स्वरुपाचे हे आरोप आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्रं तयार होती, तुम्ही त्यावर सही करा तसं केलं तर तुमच्यावर ईडी कारवाई होणार नाही, तसंच तुरुंगात जावं लागणार नाही असं सांगण्यात आलं होतं. मी सही केली नाही म्हणून मला १३ महिने तुरुंगात जावं लागलं असंही अनिल देशमुख म्हणाले. आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर हे आरोप करणाऱ्या अनिल देशमुखांना आशिष शेलारांनी ( Ashish Shelar ) चार प्रश्न विचारले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा