मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी (२७ नोव्हेंबर) धडाकेबाज भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेस, भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांवरही टीका केली. महाराष्ट्रातील राजकारण खालच्या थराला जात आहे. भाषेचा वापर जपून केला पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. तसेच वेगवेगळ्या पक्षांचे प्रवक्ते, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर त्यांनी कठोर शब्दांत टीका केली. राज ठाकरेंच्या याच टीकेवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे जे बोलले ते खरं आहे. आमच्याकडून शिवराळ भाषेचा कधीच वापर होत नाही. मात्र एखाद्याने सुरुवात केल्यावर दुसऱ्याला त्याचा शेवट करावा लागतो, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ते रविवारी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा