विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर तोंडसुख घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं आज (१० जुलै) मुंबईत आंदोलन केलं. यावेळी काँग्रेस नेत्यांनी दिल्लीतील मोदी सरकारवर टीका केली. तसेच इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी बैलगाडीतून आंदोलन करण्यात आलं. मात्र आंदोलनादरम्यान गाडी तुटल्याने मोर्चात एकच गोंधळ उडाला. या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी तोंडसुख घेतलं. तसेच राहुल गांधींना राष्ट्रीय नेता बोलल्याचं बैलांना आवडलं नसल्याचा टोमणा मारला. तसंच पंकजा मुंडे आणि विधानसभा अध्यक्षपदावरही त्यांनी म्हणणं स्पष्ट केलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा