भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. हर्षवर्धन पाटील यांनी इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यामुळे त्यांच्यावर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली होती. राज्यातील काही ठिकाणी त्यांच्या विधानाच्या निरोधात आंदोलन करत निषेधही व्यक्त करण्यात आला होता. यानंतर आता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या इचलकरंजी संदर्भातील विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच आपल्या भाषणाचा विपर्यास करण्यात आला असून आपण तसं विधान केलेलंच नाही, असं हर्षवर्धन पाटील यांनी आता म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा