शनिवारी मध्यरात्री उशीरा मुंबईतल्या खार पोलीस स्टेशनबाहेर झालेल्या राड्यानंतर आता राज्यातलं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. अटकेत असलेल्या नवनीत राणा आणि रवी राणा यांना भेटायला गेलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवर दगडफेत झाली. यामध्ये किरीट सोमय्यांना किरकोळ जखम देखील झाली. मात्र, यावरून भाजपानं आता राज्य सरकारवर आणि पोलील विभागावर टीका करायला सुरुवात केली आहे. या प्रकारावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांना जाहीर आव्हानच दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा