मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालयावर ताबा मिळवण्याच्या मुद्द्यावरून बुधवारी (२८ डिसेंबर) ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार वाद झाला. या वादानंतर पालिकेने सर्वच पक्षांच्या कार्यालयांना टाळे ठोकले आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांनी शिंदे गट तसेच राज्य सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आहे. कोणाच्या आदेशाने हे सुरू आहे. याला कायद्याचे राज्य म्हणत नाहीत. पालिकेतील कार्यालय शिवसेनेचंच राहील, असे संजय राऊत म्हणाले. राऊतांच्या याच विधानाचा आता भाजपाचे नेते तथा आमदार प्रसाद लाड यांनी समाचार घेतला आहे. हिंमत असेल तर पालिकेतील कार्यालय पुन्हा ताब्यात घेऊन दाखवा, असे थेट आव्हान लाड यांनी दिले आहे. ते आज (२८ डिसेंबर) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा