लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागला. त्या निकालाने महाराष्ट्रात भाजपासह महायुतीला आरसा दाखवला आहे. महाराष्ट्रात भाजपाला अवघ्या ९ तर महायुतीला १७ जागा मिळाल्या आहेत. आता या निकालाचा विचार करुन भाजपासह महायुतीचे नेते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यात लोकसभा निवडणुकीत मिळालेलं अपयश त्यांना धुवून काढायचं आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्यात. त्यांचा आत्मविश्वासही दुणावला आहे. राज्यात पुन्हा मविआ सरकार येईल आणि आम्ही १८५ जागा जिंकू असं महाविकास आघाडीचे नेत सांगत आहेत. या सगळ्यात अजित पवारांना भाजपाने बरोबर घेऊन चूक केली का? या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी उत्तर दिलंय.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा