Vijaykumar Gavit Statement on Aishwarya Rai: राजकीय नेतेमंडळी त्यांच्या वक्तृत्वशैलीमुळे अनेक सभा-कार्यक्रमांमधून उपस्थितांना आपल्या भूमिका मान्य करायला भाग पाडत असतात. यातून उपस्थितांचं अनेकदा मतपरिवर्तनही होतं. मात्र, बऱ्याचदा अशा सभांमधून केलेल्या भाषणात राजकीय नेतेमंडळी काही वादग्रस्त विधानं करून जातात. ही विधानं चर्चेत आल्यानंतर त्यावर आपण तसं काही बोललोच नव्हतो असं म्हणतात किंवा त्यावर दिलगिरी व्यक्त करत विधानं मागेही घेतात. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारमधील भाजपाचे मंत्री विजयकुमार गावित यांनी केलेलं एक विधान चांगलंच चर्चेत आलं आहे. टीव्ही ९ नं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा