Suresh Dhas : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेतील काही आरोपींना अटक करण्यात आलं आहे. मात्र, अजूनही एक आरोपी फरार आहे. तसेच वाल्मिक कराड खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांना शरण आला असून तो कोठडीत आहे. मात्र, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेत वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढून निषेध नोंदवला जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा