भाजपाच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मध्य प्रदेशचं उदाहरण देत महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. जे मध्य प्रदेशला जमले ते महाराष्ट्र सरकारला का जमत नाही? असा सवाल प्रीतम मुंडे यांनी उपस्थित केला आहे. “एखादा विद्यार्थी सारखा नापास होत असेल तर शेजाऱ्याचं पाहून कॉपी करून तरी पास झालं पाहिजे,” असं म्हणत खासदार मुंडे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. त्या बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा