भाजपा खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणावरुन आक्रमक भूमिका मांडली असून सरकारने काहीच केलं नाही तर रस्त्यावर उतरु असा इशारा दिला आहे. मराठा समाजाला वेठीस धरु नका सांगताना संभाजीराजे यांनी माझ्यासहित खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांची जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. राज्यकर्त्यांनी भूमिका मांडणं गरजेचं असून तुम्ही समाजासाठी काय करु शकता हे सरकारने आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी राजकारण सोडून सांगावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा