विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर राज्यात मोठी राजकीय घडामोड समोर आली. शिंदे गट फुटून निघाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेडशी युतीची घोषणा केली आहे. या घटनेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपा आणि शिंदे गटाकडून या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य केलं जात आहे. “शिवसेनेशी कुणीही युती करायला तयार नाही, उद्धव ठाकरेंवर खूप वाईट काळ आलाय”, असं विधान शुक्रवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेख बावनकुळेंनी केलं होतं. त्यानंतर भाजपा नेते निलेश राणेंनी संभाजी ब्रिगेडशी युती केल्यावरून उद्धव ठाकरेंना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा