बंगाल्या उपसागरात उठलेल्या गुलाब चक्रीवादळाचे परिणाम महाराष्ट्रात देखील पाहायला मिळाले आहेत. मराठवाड्यासही इतरही अनेक भागांमध्ये तुफान पाऊस झाल्याचं दिसून आलं असून लाखो एकर जमीन पावसानं झोडपून काढली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला असला, तरी त्यावर विरोधी पक्षांचं समाधान झालेलं नाही. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपानं या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी यासंदर्भात राज्य सरकारवर निशाणा साधतानाच “घोषणा खूप झाल्या, आता थेट मदत करा”, अशी भूमिका मांडली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा