राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा अध्यक्षपदावरून चर्चा रंगली आहे. सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अध्यक्षपदावरून मतभेद सुरू झाल्याचं चित्र दिसून येत आहे. काँग्रेसच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अध्यक्ष काँग्रेसचाच होणार अशी आग्रही भूमिका मांडलेली असताना दुसरीकडे इतर दोन्ही पक्ष देखील यासंदर्भात भूमिका घेताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून या वादावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. “काँग्रेसची राज्यात प्रत्येक टप्प्यावर फरफट होत आहे”, अशा शब्दांत प्रवीण दरेकरांनी निशाणा साधला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा