शत-प्रतिशत भाजपा या नीतीने सध्या पक्षाची मोच्रेबांधणी सुरू असल्याचे इस्लामपूरच्या शेतकरी मेळाव्यावरून स्पष्ट दिसत असले तरी घटक पक्ष मोडून ही बांधणी केल्याचे ते अंगलट येणार नाही, याची दक्षताही घेतली जात आहे. इस्लामपूरच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते आमदार जयंत पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका टाळत असताना स्वाभिमानीतील संभाव्य दुफळीला खतपाणी घालण्याचे काम करण्यात येत असल्याचे स्पष्ट संकेत दिले. मात्र राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना ‘दिल्या घरी सुखी सध्या तर सुखी राहा’ असाच संदेश या मेळाव्यात भाजपाने दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा