नवाब मलिकांविषयी जी भूमिका देवेंद्र फडणवीस आणि भाजपा यांनी घेतली आहे ती भूमिका प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत न घेतल्याने फडणवीस आणि भाजपाचं ढोंग उघड झालं आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतो आहोत की नवाब मलिकांविषयीची भूमिका प्रफुल्ल पटेलांबाबत का नाही? यावर सगळ्यांची तोंडं शिवली गेली आहेत, वाचा बसली आहे. आम्हाला जे म्हणत आहेत की तुम्ही जाळ्यात फसलात ते स्वतःच जाळ्यात फसले आहेत आणि त्यांचा कपाळमोक्ष झाला आहे अशी टीका संजय राऊत यांनी केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा