सावंतवाडी : दिपक केसरकर यांच्या धमक्यांना घाबरत नाही. गेली १५ वर्षे आमदार व ८ वर्षे मंत्री असूनही सावंतवाडी मतदारसंघाचा विकास झाला नाही, केसरकर यांनी मतदारसंघ व भाजपवर सतत अन्याय केला आहे. त्यामुळे आमदार बदलला पाहिजे. आमचं ठरलंय, विधानसभा निवडणूक लढवायची आणि जिंकायचं, भाजपने मैत्रीपूर्ण लढत द्यावी, अन्यथा तुम्हाला विचारून मतदारसंघात परिवर्तन घडवून आणण्यासाठी भूमिका घेतली जाईल असे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रमुख, माजी आमदार राजन तेली यांनी जाहीर केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा