सोलापूर : विधानसभा निवडणुकीत भरघोस बहुमत मिळाल्यानंतर महायुतीमध्ये अधिक उत्साह संचारला आहे. विशेषतः भाजपने १३२ जागा जिंकल्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडवणीस यांचे नाव निश्चित असल्याचे बोलले जात असताना सोलापुरात या पक्षाचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांनी फडणवीस यांनाच मुख्यमंत्रिपद मिळण्याची मागणी केली आहे.

विधानसभा निवडणुकीत फडवणीस यांच्या नेतृत्वामुळे भाजपसह महायुतीला २३६ जागा जिंकता आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फडणवीस यांना दिलेले प्रोत्साहन महत्त्वाचे ठरल्याचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.

Rane family on Sindhudurg DPDC
सिंधुदुर्ग डीपीडीसी पूर्णपणे राणे कुटुंबीयांच्या ताब्यात; इतर कोणत्या जिल्ह्यात एकाच कुटुंबाचा वरचष्मा?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Like Congress BJP in district faces factionalism highlighted during Guardian Minister Ashok Uikes first tour
पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात भाजपमधील गटबाजी उघड
Congress leaders Subhash Dhote and Pratibha Dhanorkar accused BJP government doubting Election Commission s functioning
भाजपच्या काळात निवडणूक आयोगाचे काम संशयास्पद… काँग्रेस नेत्याने थेट…
property tax defaulters in pune news in marathi
अभय योजनेचा फायदा घेणारेच झाले पुन्हा थकबाकीदार, नक्की प्रकार काय ?
badlapur biogas project in controversy again after bjp corporator allegations
बदलापुरात एका तपानंतरही बायोगॅसची प्रतीक्षाच; भाजपच्या नगरसेवकाच्या आरोपानंतर बायोगॅस प्रकल्प पुन्हा वादात
Local Government Election Preparations BJP busy in front building but Congress is sluggish
भाजप मोर्चेबांधणीत व्यस्त, काँग्रेस सुस्तच! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पूर्वतयारी
Girish Mahajan gets Nashik Guardian Minister post print politics news
गिरीश महाजन यांच्यासाठी कुंभमेळा आला धावून

हेही वाचा…सांगोल्याचे डॉ. बाबासाहेब देशमुख महाविकास आघाडीबरोबर राहणार, अदृश्य शक्ती’ने मदत केल्याचा दावा

भाजपसह महायुती सरकारचा कारभार उत्तमप्रकारे होण्यासाठी आणि महाराष्ट्राला नवे आयाम देण्यासाठी फडवणीस यांच्या नेतृत्वाला पर्याय नाही. म्हणूनच त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवावी. यापूर्वी त्यांनी राज्याचे नेतृत्व अतिशय यशस्वीपणे केले होते. आता पुन्हा त्यांच्याकडेच नेतृत्व यावे, अशी तमाम भाजप कार्यकर्त्यांची भावना असल्याचे आमदार देशमुख म्हणाले.

Story img Loader