शेखर जोशी
भाजपने २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविल्या होत्या. या निवडणुकीआधी भाजप शिवसेनेचा काडीमोड झाल्यामुळे भाजप व शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला न मागताच बाहेरुन पाठिंबा दिला आणि शिवसेनेने विरोधी पक्षात बसायचा निर्णय घेतला. पुढे शिवसेनेतील अस्वस्थता वाढायला लागली, एखादा गट फुटून भाजपला सत्तेत सहभागी होऊन पाठिंबा देईल, अशीही चर्चा सुरु झाली आणि नंतर काही महिन्यात शिवसेना सत्तेत सहभागी झाली होती. आताही २०१४ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतरची पुनरावृत्ती होणार का? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा