ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची स्वाक्षरी झाली आहे. मात्र, त्याचसोबत ओबीसी आरक्षणासाठीचा सर्वोच्च न्यायालयातील लढा अजून संपलेला नाही. आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने ओबीसी गणनेसाठी इम्पेरिकल डाटा देऊ शकत नसल्याचं सांगणारं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्यावरून आता राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. यासंदर्भात बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रावर टीकास्त्र सोडलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा