मुंबई : राज्याची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचा निर्वाळा सत्ताधाऱ्यांकडून दिला जात असला तरी महसुली जमा आणि खर्च यांच्यातील वाढत असलेल्या तफावतीमुळे तिजोरीवर भार वाढत असल्याचे निरीक्षण भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (कॅग) नोंदविले आहे. पुरेसा खर्च होण्यापूर्वीच पुरवणी मागण्या सादर करणे, वाढते कर्ज व अनुदाने, वित्तीय नियोजनाचा अभाव तसेच महसुली खर्चातून सरकारी मालमत्तेची निर्मिती न होणे याबद्दलही राज्य सरकारवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा