मालवण राजकोट किल्ल्यावर काल बुधवारी झालेल्या राड्याप्रकरणी मालवण पोलिसांनी राणे समर्थक, ठाकरे गटातील दंगा करणाऱ्या ४२ जणांसह अनोळखी दीडशे जणांवर गुन्हा दाखल केले आहे, अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली. राजकोट किल्ला येथील कोसळलेल्या पुतळ्याच्या पाहणी दरम्यान काल बुधवारी दुपारी राणे समर्थक व ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

हेही वाचा >>> Sushma Andhare: नितेश राणे-जयदीप आपटे यांच्या संबंधामुळेच मालवणमधील पुतळ्याचे काम दिले गेले, सुषमा अंधारे यांचा आरोप

What Manoj Jarange Said About Devendra Fadnavis?
Manoj Jarange : मनोज जरांगेंनी वाढवलं महायुतीचं टेन्शन! भाजपाला इशारा देत म्हणाले, “नागपूर..”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Sushma Andhare on Nitesh Rane Jaydeep Apte
Sushma Andhare: नितेश राणे-जयदीप आपटे यांच्या संबंधामुळेच मालवणमधील पुतळ्याचे काम दिले गेले, सुषमा अंधारे यांचा आरोप
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Vijay Wadettivar Allegation On Eknath Shinde Govt
Vijay Wadettiwar : “शिंदे गटातल्या आमदारांची मस्ती, पोलिसांना घरगडी म्हणून वागवत आहेत, अपमान…”, व्हिडीओ पोस्ट करत विजय वडेट्टीवार यांचा आरोप
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Sharmila Thackeray on Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse
Sharmila Thackeray : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शर्मिला ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या, “कोकणातील लोक कोणत्या रक्ताचे…”

यात संभाजी पाटील, मेहेक परब हे पोलीस कर्मचारीही जखमी झाले.त्याचबरोबर अनेक कार्यकर्तेही जखमी झाले. त्यामुळे या राड्याप्रकरणी गर्दी, मारामारी, घोषणाबाजी, शासकीय कामात अडथळा, लोकसेवकांना त्यांच्या कामात धाक दाखवून परावृत्त करणे, दुखापत करणे, जिल्ह्यात सुरू असलेल्या मनाई आदेशाचा भंग करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे अशा विविध कलमानुसार दोन्ही गटातील दंगा करणाऱ्या ४२ जणांसह अनोळखी १५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे हे अधिक तपास करत आहेत.