रत्नागिरी: जयगड येथील जिंदाल कंपनीच्या एलपीजी वायू गळतीची गंभीर दखल रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. या प्रकरणी हलगर्जी करणा-या चार अधिका-यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना कामावरुन निलंबीत करण्यात आले आहे. जिंदाल कंपनीच्या एलपीजी गॅस प्रकल्पामध्ये यांत्रिक देखभाल दुरुस्तीचे काम सुरु असताना झालेल्या हलगर्जीपणामुळेच गॅस हवेत पसरुन नांदीवडे विद्यालयातील ५० ते ६० विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास झाला. या प्रकाराला जबाबदार चार अधिका-यांवर रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी ठपका ठेवत जयगड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार जयगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा