लातूर : केंद्र सरकारचे डाळ वर्गीय पिकांच्या आयातीबाबतचे धोरण मागील पानावरून पुढे चालू आहे. उडीदाच्या आयातीवर शून्य टक्के आयात शुल्क आकारले जात होते व त्याची मुदत ३१ मार्च २५ रोजी संपणार आहे .आता केंद्र सरकारने नवा अध्यादेश १० मार्च रोजी काढला असून आयात शुल्क शून्य टक्के हे ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आले आहे.यावर्षीचा उडीदाचा हमीभाव हा सात हजार ४०० प्रतिक्विंटल आहे व बाजारपेठेत सध्या भाव पाच ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल या दरम्यान आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा