औरंगाबादमधील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी आगामी मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शक्तिप्रदर्शन केलं. यावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जोरदार हल्ला चढवला. “दोन भावी मंत्री मंत्रीपदासाठी शक्तिप्रदर्शन करत आहेत. मात्र, त्या दोघांपैकी कुणालाही मंत्रीपद मिळणार नाही,” असं मत चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलं. तसेच ज्यांनी शिवसेना प्रमुखांना सोडलं, मातोश्रीला सोडलं, त्यांचे हाल खूप वाईट होतात, असा सूचक इशाराही दिला. ते गुरुवारी (१४ जुलै) औरंगाबादमध्ये बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा