मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी उपोषण केल्यामुळे चर्चेत आलेल्या मनोज जरांगेंची पुढची भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात बीड आणि जालना या ठिकाणी सोमवारी मतदान पार पडतं आहे. ४ जूननंतर मनोज जरांगे सभा घेऊन ते त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा