लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. आता लोकसभा निवडणूक संपल्यानंतर काही महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आतापासून तयारीला लागल्याचं चित्र आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्याचं पाहायला मिळालं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिकाटिप्पणी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा