पाटण्यामध्ये १९ विरोधी पक्ष नसून १९ पंतप्रधान जमले होते, अशी टीका करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना शरद पवारांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना टोला लगावला होता. त्यावर आता भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. सत्ताधाऱ्यांची ही टीका म्हणजे पोरकटपणाचं भाष्य असल्याचं शरद पवार म्हणाले होते. त्यावर बावनकुळेंनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सविस्तर पोस्ट टाकली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा