राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच अधिक लक्ष्य केलेले दिसते. यातही कृषीमंत्री म्हणून पवारांच्या कार्यकाळावर अधिक टीका केली जाते. ह्य ‘महाराष्ट्रातील एक माजी मंत्री केंद्रात कृषी मंत्री होते’, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील प्रचार सभेत केले होते. त्यावर कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी ह्य ‘मीच तो ह्य अशी दिलखुलास दाद दिली. शेतकरी आत्महत्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पवारांना दोष दिला होता. त्यावर ‘अमित शहा यांना शेतीतील किती समजते आणि त्यांचे शेतीसंबंधीचे ज्ञान मर्यादित आहे’, असे प्रत्युत्तर पवारांनी दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा