मंत्री छगन भुजबळ यांनी सर्वपक्षीय बैठकीला न आल्याने शरद पवार यांना शरद पवार यांच्यावर आरोप केला होता. शरद पवार हे आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र पेटवण्याचं काम करत आहेत असं छगन भुजबळ म्हणाले होते. या आरोपांना आता जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिलं आहे. शरद पवारांनी बारामतीहून फोन केल्याने सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार घातल्याचंही छगन भुजबळ म्हणाले होते. यावरही जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा