राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज जळगावमध्ये ओबीसी परिषदेला प्रमुख उपस्थिती लावली. यावेळी भाषण करताना छगन भुजबळ यांनी जोरदार टोलेबाजी केली. तसेच, भाजपावर खोचक टीका करतानाच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारने समाजाचं, मुलांचं नुकसान केल्याची टीका देखील छगन भुजबळ यांनी यावेळी केली. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलण्याची ताकद संसदेकडे असताना ५० टक्क्यांच्या मुद्द्यावर का निर्णय घेतला जात नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा