आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवारांची संख्या याआधीच्या निवडणुकांमधील उमेदवारांपेक्षा अधिक असू शकते. कारण, मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या आंदोलकांनी तशी योजना आखली आहे. अशातच धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागू शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. मराठा समाजातून जास्त उमेदवार उभे राहिले तर निवडणुकीत मतपत्रिका आणि मतपेट्यांचा वापर करावा लागेल, असं जिल्ह्याधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने उचित मार्गदर्शक सूचना कळवाव्यात अशी विनंतीदेखील ओम्बासे यांनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा