ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या दोन दिवसांपासून राज्यातलं राजकारण तापलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने इम्पिरिकल डाटा देण्यासंदर्भात केंद्र सरकारला निर्देश देण्यास नकार दिला. त्यासोबतच निवडणुका पुढे ढकलण्यासही नकार दिला. त्यामुळे राज्य सरकारला हा मोठा फटका बसल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. संसदेत बोलताना इम्पिरिकल डेटा ९९ टक्के बरोबर असल्याचं सांगितल्याचं देखील छगन भुजबळ यावेळी म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा