राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका सभेत आपण १६ नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर राज्यभरात या विषयाची चर्चा रंगली. जितेंद्र आव्हाड यांनी छगन भुजबळ महाराष्ट्राची फसवणूक करत आहेत असा आरोप केला. तर मनोज जरांगे पाटील यांनी एकेरी भाषेचा उल्लेख करत, ‘तू राजीनामा दे नाहीतर समुद्रात उडी मार, मराठा आरक्षणाबाबत बोलू नको, मधे पडू नको’ अशी प्रतिक्रिया दिली. या सगळ्या घडामोडी घडत असताना आज मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा काही लोक पोस्ट लिहून व्यक्त होत आहेत ते समितीपुढे का बोलत नाहीत? असा सवाल केला. ज्यानंतर छगन भुजबळ यांनी राजीनामा का दिला? १६ नोव्हेंबरला काय घडलं होतं ते सगळं काही माध्यमांना सांगितलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा